सागरिका किस्सू
चहा-कॉफी पिताना अनेकांचे अनेक शौक असतात. कधी रोजचे वर्तमानपत्र, एखादं पुस्तक, कधी चाय पे चर्चा तर कधी सुमधुर संगीत… आता मात्र कॉफीसोबत चक्क...
हर्षिता शारदा
माझ्या आजीच्या मृत्यूने मी खचले होते. आमच्या दोघींमध्ये जिव्हाळ्याचं नातं होतं. मी प्रत्येक बाबतीत परिपूर्ण असल्याची जाणीव ती मला नेहमीच करून द्यायची. मी...
विष्णुप्रिया आणि नित्या पांडियान
"माझ्या आईने काठीने तर कधी हाताने मला मारहाण केली. तिने माझ्या पायाच्या तळव्यांना चटके दिले. माझ्या वडिलांनी तर भाजी कापण्याच्या सुरीने...
टीम बाईमाणूस
भारताच्या नकाशावरही सापडणार नाही अशा छत्तीसगडच्या दाट जंगलातील एखाद्या दुर्गम गावाचे दरवर्षी तीन दिवसांसाठी लष्करी छावणीत रुपांतर होते. लष्करी गणवेशातील असंख्य आदिवासी स्त्री-पुरुष...
टीम बाईमाणूस
भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हणून सर्वदूर ज्ञात असलेले मराठमोळे व्यक्तिमत्व म्हणजे धुंडिराज गोविंद फाळके उर्फ दादासाहेब फाळके... 1913 साली दादासाहेबांनी निर्माण केलेला राजा हरिश्चंद्र...
टीम बाईमाणूस
भारताच्या ईशान्येकडील मेघालय राज्यात खासी जमात अजूनही मातृवंशाच्या प्राचीन परंपरेचे पालन करते. जिथे स्त्रिया वडिलोपार्जित मालमत्तेचा वारसा घेतात, मुले त्यांच्या आईचे आडनाव धारण...
टीम बाईमाणूस
2 डिसेंबर म्हणजे आजपासून बरोबर 34 वर्षांपूर्वी बेनीझर भुट्टो यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. यासोबतच त्या पाकिस्तानच्या आणि मुस्लिम जगतातील पहिल्या महिला पंतप्रधान...
टीम बाईमाणूस
भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने 2018 साली समलिंगी लैंगिक संबंधांना गुन्हेगारीच्या कक्षेतून बाहेर काढलं. जसा काळ पुढं सरकतो आहे त्याचपद्धतीने समलिंगी लैंगिक संबंधांबद्दल लोकांमध्ये जागरूकता...
टीम बाईमाणूस
दिवाळीच्या खरेदीची लगबग शेवटच्या टप्प्यात आली आहे. दिवाळी हा दिव्यांचा सण. संपूर्ण घर पणत्यांच्या व दिव्यांच्या रोषणाईने झळाळून निघते. धारावीतील कुंभारवाडा हा दिवे...
टीम बाईमाणूस
प्रश्न : देशातील उच्च आणि सर्वोच्च न्यायालयांमध्ये न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी सध्या अस्तित्वात असलेल्या कॉलेजियमपद्धतीवर सरकारकडून टीका केली जात आहे. ही प्रक्रिया पारदर्शक नसल्याचे आरोप...
पूजा येवला
सर्कस ही आपल्याकडे केवळ मनोरंनाच्या दृष्टीकोनातूनच पहिली जाणारी कला आहे. मात्र त्यांच्या या कलेसाठी त्या कलाकारांनी घेतलेले कष्ट, मेहनत आणि त्यांच्या पडद्यामागच्या आयुष्याचा...
टीम बाईमाणूस
दरवर्षी 10 डिसेंबरला जगभरात ‘आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिवस’ साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र संघ मानवाधिकार कार्यालयाच्या (UNHRO) नेतृत्वात जगभरात हा दिवस साजरा केला जातो....
टीम बाईमाणूस
दिना धरणाच्या पाण्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील वेंगणूर, सुरगाव, अळंगेपल्ली व पडकाटोला ही चार गावे गेल्या जूनपासून संपर्काबाहेर आहेत. या गावांना संपर्कात आणण्याकरिता अद्याप काहीच...
टीम बाईमाणूस
आदिवासींसाठी स्वतंत्र ‘सरना धर्म कोड’ लागू करावा, या मागणीसाठी हजारो आदिवासी बिहारच्या पटना येथे आंदोलन करत आहेत. झारखंड, ओडिसा आणि आसामसह देशातील एकूण...
टीम बाईमाणूस / 25 जून 2022
भामरागडसारख्या अतिदुर्गम भागात जेथे रस्ते, पाणी, आरोग्य सुविधा, वीज, मोबाइल नेटवर्क, इंटरनेट यांचा प्रामुख्याने अभाव आढळतो. या बाबीसाठी गडचिरोली...