डॉ. वीरा राठोड
भटक्या-विमुक्त जमातीविषयी
प्राचीन काळापासून या जमाती कलाकौशल्य, कारागिरी, पशुपालन, आदी कामे करून स्वाभिमानाने जीवन जगणाऱ्याच होत्या; परंतु ब्रिटीश काळापासून आजपर्यंत भटक्या-विमुक्तांना चोर, लुटारू,...
पी. विठ्ठल
दोन दिवसांपूर्वी आळंदी येथे पोलिसांनी पारधी समाजातील शेकडो लोकांना पोलीस ठाण्यात आणून बसवले. कारण काय तर, हे लोक 'वारीत' चोऱ्या करतात म्हणून. समाजमाध्यमातून...
प्रशांत पवार
पुनर्वसन. पुनर्वसन म्हणजे काय, तर वेताच्या टोपल्या तयार करणे, झाडू बनवणे, कंदील-पणत्या तयार करणे, शिवणकाम करणे आणि मुंबई-पुण्यातल्या प्रदर्शनात अमुक बचत गट योजना,...
टीम बाईमाणूस
या आदिवासी गावाबद्दल अनेक अफवा आहेत… इंटरनेटवर पाताळकोट असं सर्च केलं की या गावाच्या अनेत रहस्यमय गोष्टी वाचायला मिळतात. या गावात दिवसादेखील अंधार...
वर्षा कोडापे, चंद्रपूर
मोहफुल म्हणजे आदिवासींसाठी कल्पवृक्ष. आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यात सध्या मोहफूल वेचणीचा हंगाम सुरू आहे. मोहफूलांचा उपयोग केवळ दारु काढण्यासाठी होतो असे नाही, तर...
सुदाम राठोड
रानावनात केसुलाचा केशरी रंग फुलू लागला की हळूहळू तांडाही फुलू लागतो. वर्षभर पोटापाण्यासाठी विखुरलेल्या वाटा होळीची चाहूल लागली की पुन्हा एकदा तांड्याकडे धावू...
टीम बाईमाणूस
दारिद्र्य, कुपोषण, बालमृत्यू, अंधश्रध्दा, अनिष्ट रुढी परंपरां… अशा असंख्य गोष्टींमुळे वर्षानुवर्षे हतबल जीवन जगत असलेल्या आदिवासी बांधवांच्या आयुष्यातही वेदना विसरून काही आनंदाचे क्षण...
वीरा राठोड
भारतातल्या प्रत्येक जाती-धर्म आणि जमातींच्या उत्पत्तीविषयी अनेक मिथककथा आढळतात. चातुर्वर्णात कुणी तोंडातून, कुणी कंठातून, कुणी कानातून, कुणी कपाळ, कुणी लिंग, तर कुणी अंगावरच्या...
संजना खंडारे
भारताच्या इतिहासात अनेक क्रांती झाल्या आहेत, परंतु जातीयवादी मानसिकतेच्या इतिहासकारांनी दलित आणि आदिवासींचा इतिहास एकतर दडपला किंवा विकृत तरी केला. असे अनेक शूर...