शेतकरी महिला

‘बायकांना शेतीतलं काय कळतं?’ विचारा पेमगिरीच्या अर्चना वनपत्रेंना

पुजा येवला आपल्याकडे 'बायकांना शेतीतलं काय कळतं?' असं म्हंटल जातं. पण बायकांना शेतीतलं सर्व कळतं हे दाखवून दिलंय पेमगिरीच्या अर्चना वनपत्रे यांनी. आजच्या काळात रासायनिक...

शेती केली म्हणून आदिवासींचा तरुणीवर बहिष्कार

टीम बाईमाणूस झारखंड हे आपल्या देशातील आदिवासी बहुल राज्य म्हणून ओळखले जाते. या राज्यातील 'दाहुटोली' या आदिवासी पाड्यावरील २२ वर्षांची मंजू उराव सध्या प्रचंड चर्चेत...

तिने ‘पेरू’नं कमावलं

ऋषिकेश मोरे शेती, शेतकरी म्हंटलं की डोळ्यांसमोर येतात आत्महत्येची, नापिकीची, नासलेल्या पिकाची दृश्य. आणि या सगळ्यांची दुर्दैवाने सवय झालीय आपल्याला. पण या नकारात्मक कहाण्यांना बाजूला...

कोरडी शेतं.. ओले डोळे

अतुल देऊळगावकर इ. स. ६४ साली तब्बल ६ दिवस रोम (Rome) जळत होतं आणि त्या वेळी सम्राट नीरो (Nero) हा धुंदीत फिडल वाजवण्यात मग्न होता....

ऊसतोड कामगारांची व्यथा की परवड ?

ऊसतोड कामगारांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ऊसतोड कामगांचे प्रश्न हे ज्वलंत आहेत.ऊसतोड कामगारांच्या पिढ्यांन-पिढ्यां संघर्ष करण्यात गेलेल्या आहेत. महाराष्ट्रातील किंबहुना भारतातील काही प्रश्न हे असे आहेत जे पिढ्यान् पिढ्यापासून ठोस उत्तरांच्या प्रतिक्षेत आहेत.

शेतकऱ्यांच्या विधवांना ना रेशन, ना रोजगार!

गेल्या पंचवीस वर्षांत महाराष्ट्र शासनाने शेतकरी आत्महत्यांच्या प्रश्नावर २४ शासन निर्णय जाहीर केले, मात्र पतीच्या आत्महत्येनंतर कोसळलेली शेती आणि फाटलेला संसार सावरण्यासाठी झगडणाऱ्या पीडित महिलांसाठी एकही शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही.

Latest articles