साहित्य / कला- संस्कृती

मानवी संवेदना आहे, तोपर्यंत दया पवारांचे ‘बलुतं’ असणार आहे…

दिनकर गांगल ‘बलुतं’ प्रसिद्ध झाले, तेव्हा आम्ही त्याचे वर्णन ‘ग्रंथाली’चा जाहीरनामा असे केले. ‘ग्रंथाली’ला आरंभ होऊन चार वर्षें उलटली होती. तोपर्यंत प्रकाशित झालेल्या पाच पुस्तकांत...

तुमही बसीं हो ‘प्रिया’ मनमें हमारे!

सुरेखा मोंडकर एक साधारण व्यक्तिमत्वाची, सर्वसाधारण शरीरयष्टीची.. खरं म्हणजे वाळकुडीच… मराठी माध्यमातून शिकलेली मध्यमवर्गीय महाराष्ट्रीयन मुलगी. तिला आपल्या दिसण्याबद्दल न्यूनगंड होता. हिंदी, इंग्लिश बोलण्यात सफाईदारपणा...

कोकणच्या लाल मातीत जन्माला आलेला आरवलीचा ‘जयवंत’ साहित्यिक…

समीर गायकवाड "काल तुम्ही आमच्यावर अवलंबून होता. आज आम्ही तुमच्यावर अवलंबून आहोत! हे एक कालचक्र आहे!आज तुम्ही जे म्हणताय, तेच आम्ही आमच्या तरुणपणी म्हणत होतो....

एक होती नागरत्नम…

अंजली कीर्तने प्राचीन काळापासून स्त्रीचा देह, तिची कला आणि तिच्या सौंदर्याची विक्री होणारे शृंगारहाट भारतातच्या प्रत्येक प्रांतात होते. त्यांची नावं फक्त बदलत. कलकत्त्यात पूर्वी बहुबाजार...

अजय-अतुल : एकेकाळची ती सायकलवरची ‘डबलसीट धुन’ आजही सोडली नाही…!

प्रशांत पवार हा प्रसंग घडला होता 2010 साली… "तुम्हाला मराठी इंडस्ट्रीचे ए. आर. रेहमान म्हणून ओळखले जाते', असा टिपिकल प्रश्न टिपिकल पत्रकार मुलाखतीदरम्यान विचारतो, अगदी तसाच...

वसुंधरेला पडलेलं निरागस स्वप्न : रानकवी यशवंत तांदळे

टीम बाईमाणूस एक निरक्षर असणारा, गबाळा दिसणारा माणूस मेंढरामागून थेट साहित्यिकांच्या मेळात येतो. तसाच म्हणजे मळलेली कापडं, खांद्यावर घोंगडं घेतलेला एक मेंढका स्टेजवर "कुंडका" (कविता)...

शिवाजी महाराजांच्या काळातील ‘करपल्लवी’ भाषा लुप्त होण्याच्या मार्गावर…

टीम बाईमाणूस भाषा एक संकेतप्रणाली अर्थात ध्वनिसंकेत. व्यक्त होण्याचे, विचार करण्याचे माध्यमरूप ठरत आली आहे. एकूणच भाषा ही जीवन जगण्याचे महत्त्वाचे साधन मानावे लागते. भाषा...

“मै लेखक छोटा हूं पर संकट बडा हूँ…”

राकेश वानखडे प्रोग्रेसिव्ह रायटर्स असोसिएशनच्या 18 व्या तीन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनाचा समारोप फासिस्ट शक्तीच्या विरोधातली एकजुटीच्या निर्धाराने आणि या शक्तीच्या विरोधातली संयुक्त आघाडी उघडण्याचा निश्चय...

‘विंदानुभूती’ : विंदा करंदीकर हे खऱ्या अर्थाने जीवनकवी होते…

समीर गायकवाड आयुष्य जगताना अनेक समस्या, संकटे येत राहतात ; जगण्याचे नेमके मार्ग अशा वेळी सन्मुख येत नाहीत आणि डगमगलेले मन औदासिन्याकडे घेऊन जाते. मग...

Latest articles