मुलाखत

“सर्कस अजूनही जिवंत आहे” – नितीन सोनवणे

पूजा येवला सर्कस ही आपल्याकडे केवळ मनोरंनाच्या दृष्टीकोनातूनच पहिली जाणारी कला आहे. मात्र त्यांच्या या कलेसाठी त्या कलाकारांनी घेतलेले कष्ट, मेहनत आणि त्यांच्या पडद्यामागच्या आयुष्याचा...

’आता माझा पदर नीट असतो, मी केस मोकळे सोडत नाही’

टीम बाईमाणूस “पूर्वी माझ्याकडून चूक झाली, हे मी मान्य करते. पण तेव्हापासून माझा पदर नीट असतो, मी केस मोकळे सोडत नाही. मी काही अश्लील डान्स...

मानवी हक्क संरक्षण कायद्याची व्याख्या अधिक स्पष्ट हवी

टीम बाईमाणूस दरवर्षी 10 डिसेंबरला जगभरात ‘आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिवस’ साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र संघ मानवाधिकार कार्यालयाच्या (UNHRO) नेतृत्वात जगभरात हा दिवस साजरा केला जातो....

‘जय भीम’ फेम न्यायाधीश के. चंद्रू यांची विशेष मुलाखत

जोहान दीक्षा मद्रास उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश के. चंद्रु यांनी आपल्या कारकिर्दीत तब्बल 96000 खटल्यांचे निकाल दिले. कोणत्याही भारतीय न्यायाधीशाने केलेला हा एक विक्रमच म्हणावा...

केवळ सत्य बोलण्यासाठी मला ‘शहीद’ व्हायचे नाही

प्रश्न : भारतात पत्रकारिता करत असतांना दैनंदिन जीवनामध्ये कोणती आव्हाने तुमच्या समोर उभी आहेत? राणा : खरं म्हणजे ज्या दिवशी माझ्या पत्रकारितेसाठी मला अमेरिकेतील नॅशनल...

भटक्या समाजाच्या भाषेला सर्वाधिक धोका

मुक्ता सरदेशमुख डॉ. गणेश देवी… एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व. त्यांच्या भाषाविषयक प्रचंड कामामुळे सुपरिचित असलेलं! त्यांच्या ‘पीपल लिंग्विस्टिक सव्‍‌र्हे’चे (People's Linguistic Survey) खंड प्रकाशित झालं आहे....

‘वारली क्लस्टर’चा फॉर्म्युला यशस्वी होऊ शकतो – डॉ सुनील पऱ्हाड

पारंपरिक ज्ञानातून आदिवासीत्व जतन करून स्वावलंबन सशक्तीकरणासाठी ‘आयुष’ म्हणजेच आदिवासी युवा शक्ती ही संस्था पालघर जिल्ह्यातील डहाणू भागात उत्तम काम करते. आदिवासी हस्तकला आणि वारली चित्रकलेला जगभर मागणी असल्यामुळे आयुषने आदिवासींचा स्वावलंबी प्लॅटफॉर्म तयार केला आहे. ‘टीम बाईमाणूस’च्या डहाणू दौऱ्यात आयुषचे संस्थापक डॉ. सुनील पऱ्हाड यांनी एकंदरीतच आदिवासींचे अस्तित्व, शिक्षण आणि कला अशा विविध विषयांवर आपले मनोगत व्यक्त केले…

नर्मदा आंदोलनाची युवा ‘लतिका’

प्रश्न : तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी काय आहे तुम्ही कुठून आलात आणि मग नर्मदा आंदोलन मध्ये तुमचा कसा शिरकाव झाला? उत्तर : मी लतिका राजपूत नर्मदा...

‘कुपोषण’ आणि ‘गरिबी’ एकाच नाण्याच्या दोन बाजू – अश्विनी कुलकर्णी

प्रश्न: प्रगती अभियान ची सुरुवात कशी झाली आणि 15-16 वर्षांचा तुमचा प्रवास कसा होता ?  उत्तर : प्रगती अभियानाची सुरुवात 2006 मध्ये झाली. त्याआधी मी...

Latest articles