मुलाखत

हरी नरके असं का म्हणायचे? मी असमाधानी आहे कारण…

हरी नरके प्रश्न- महाराष्ट्र फाउंडेशनतर्फे प्रबोधनकार्यासाठीचा पुरस्कार आपल्याला मिळाला आहे, त्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन ! प्रबोधनाचं काम करण्यासाठी वाचन, लेखन आणि वक्तृत्वाची बैठक असावी लागते. तुमचा...

चेटकीण कुप्रथेत बळी पडलेल्या स्त्रियांचे प्रतिनिधित्व करणारे अनोखे स्मारक

राहुल थोरात जगभरात अनेक प्रतिष्ठित नेत्यांची, संत-समाजसुधारकांची स्मारके तयार केली जातात. परंतु चेटकीण प्रथेच्या बळी पडलेल्या पीडित महिलांचे अनोखे स्मारक ओरिसा पोलिसांनी केऊंझर जिल्ह्यात उभे...

पेडगावचा वैभव निघाला लंडनला!

संजना खंडारे ज्याला आईवडिलांनी अमाप कष्ट करून शिकवले, ज्याने आईचे गळ्यातील मंगळसूत्र पायातील जोडवे विकून खाणावळीचे पैसे भरले, पुस्तक चोरल्याची शिक्षा म्हणून ज्याच्याकडे शिक्षकांनी ग्रंथालयाची...

“आम्ही घुंगरू बांधून कलेची सेवा केली आता आमची पोरं पुस्तक घेऊन समाजाची सेवा करतील…”

संजना खंडारे 65 वर्षांपासून ज्यांनी कलेची अविरत सेवा केली त्या मंगला बनसोडे यांच्या नातींनी शिक्षण क्षेत्रात प्रगती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातील एक नात एम.डी....

देशातील न्यायव्यवस्था स्वतंत्र आहे का?

टीम बाईमाणूस प्रश्न : देशातील उच्च आणि सर्वोच्च न्यायालयांमध्ये न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी सध्या अस्तित्वात असलेल्या कॉलेजियमपद्धतीवर सरकारकडून टीका केली जात आहे. ही प्रक्रिया पारदर्शक नसल्याचे आरोप...

“सर्कस अजूनही जिवंत आहे” – नितीन सोनवणे

पूजा येवला सर्कस ही आपल्याकडे केवळ मनोरंनाच्या दृष्टीकोनातूनच पहिली जाणारी कला आहे. मात्र त्यांच्या या कलेसाठी त्या कलाकारांनी घेतलेले कष्ट, मेहनत आणि त्यांच्या पडद्यामागच्या आयुष्याचा...

’आता माझा पदर नीट असतो, मी केस मोकळे सोडत नाही’

टीम बाईमाणूस “पूर्वी माझ्याकडून चूक झाली, हे मी मान्य करते. पण तेव्हापासून माझा पदर नीट असतो, मी केस मोकळे सोडत नाही. मी काही अश्लील डान्स...

मानवी हक्क संरक्षण कायद्याची व्याख्या अधिक स्पष्ट हवी

टीम बाईमाणूस दरवर्षी 10 डिसेंबरला जगभरात ‘आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिवस’ साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र संघ मानवाधिकार कार्यालयाच्या (UNHRO) नेतृत्वात जगभरात हा दिवस साजरा केला जातो....

‘जय भीम’ फेम न्यायाधीश के. चंद्रू यांची विशेष मुलाखत

जोहान दीक्षा मद्रास उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश के. चंद्रु यांनी आपल्या कारकिर्दीत तब्बल 96000 खटल्यांचे निकाल दिले. कोणत्याही भारतीय न्यायाधीशाने केलेला हा एक विक्रमच म्हणावा...

Latest articles