गायत्री लेले
सध्या ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ च्या जाहिराती सगळीकडे झळकताना दिसतात. याच जाहिरातींसोबत कार्यक्रमही आयोजित केले जातात ज्यात बॉलिवूडची मंडळी पंतप्रधानांसोबत महिला शिक्षण आणि...
शीतलकुमार शिंदे
महाराष्ट्रात रहिवास नको म्हणत महाराष्ट्रातीलच तब्बल दीडशे गावांनी आपला वेगळा मनसुबा जाहीर केला आहे. कांही लोक वेगळ्या मराठवाड्याची आणि वेगळ्या विदर्भाचीही मागणी करताना...
टीम बाईमाणूस
दारिद्र्य रेषेखाली असलेल्या कुटुंबातील प्रमुखाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला केंद्रपुरस्कृत राष्ट्रीय कुटुंब योजनेअंतर्गत 20 हजार रुपयांचे अर्थसाहाय्य देण्यात येते. त्यांच्या पश्चात कुटुंबाचा आर्थिक...
टीम बाईमाणूस
रेशन कार्ड हे खासगी कामांसह शासकीय कामातही एक महत्त्वपूर्ण कागदपत्र आहे. त्याचा उपयोग फक्त स्वस्त धान्य मिळण्यासाठीच नव्हे तर इतर कामांसाठीही होतो. त्यामुळे...
बालविवाह म्हणजे स्त्रीच्या स्वप्नांना आळा घालण्याचा प्रकार आहे. ज्या वयात अल्लडपणा करायचा, मनसोक्त खेळायचं आणि भविष्याची मोठमोठी स्वप्न पाहून त्या दिशेने वाटचाल करायची त्या वयात...
घटनेच्या मूलभूत हक्कांमध्ये समानतेचा अधिकार हा स्त्रियांसाठी सर्वात महत्वाचा आहे. घटनेने स्त्रियांना समान हक्क दिले असतानाही स्त्रियांना मात्र आजही त्यासाठी झगडा करावा लागतो. मुलगी...