प्रासंगिक

उसतोड कामगार गावी परतताना

राहुल हांडे काल-परवा आमच्या सहकारी साखर कारखान्याचा नवरात्रीच्या आसपास पेटलेला बॉयलर अखेर शांत झाला. आमच्या परिसरात बॉयलर शांत झाल्यावर एक वेगळीच लगबग पाहायला मिळते. कारखान्याच्या...

एक शाम ‘पाकिस्तान’ की ‘रामनवमी’ के नाम…

प्रशांत पवार अलीकडच्या काळात पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या अल्पसंख्यांक समाजावरचे हल्ले प्रचंड वाढले असले तरी काही वर्षांपूर्वी या देशात अशी स्थिती नव्हती. इथला हिंदू समाज त्यांच्या त्यांच्या...

Akanksha Dubey Suicide: भोजपुरी इंडस्ट्रीचा एक भेसुर चेहरा…

टीम बाईमाणूस भोजपुरी चित्रपट अभिनेत्री आकांक्षा दुबे हिच्या मृत्यू प्रकरणाने बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या गूढ मृत्यूचे प्रकरण पुन्हा ताजे झाले आहे. ज्या परिस्थितीत सुशांतचा...

रंगकर्म आत्मबोधाची दृष्टी आहे

मंजुल भारद्वाज रंगभूमी ही समता, बंधुता आणि शांतीची पुरस्कर्ती आहे, परंतु रंगभूमीचे असे चित्र दिसत नाही. रंगभूमी ही केवळ सत्तेच्या वर्चस्वाचे माध्यम बनले आहे आणि...

उषा मेहतांच्या सिक्रेट रिडिओमुळे ब्रिटिशही गेले चक्रावून…

टीम बाईमाणूस बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खानच्या आगामी ‘ए वतन मेरे वतन’ या चित्रपटाचा टीझर आज प्रदर्शित झाला. दरब फारूकी यांनी या चित्रपटाची कथा लिहिली...

गणपत पाटील : ‘रील’ आणि ‘रिअल लाईफ’मध्ये अडकलेला नाच्या…

आशिष निनगुरकर ‘दूरदर्शन’वर एका कलाकाराची मुलाखत काल पाहिल्यासारखी डोळ्यापुढे तरळून गेली. त्या मुलाखतीत एक ज्येष्ठ प्रतिभावंत अभिनेते धाय मोकलून रडत होते अन् मुलाखतकर्ते निवेदक स्तब्ध...

आनंद हरवलेला भारत…

लक्ष्मी यादव प्रत्येक व्यक्तीला आनंदी राहायला आवडते. आनंद मोजता येतो का या प्रश्नाचं उत्तर सकारात्मक आहे. जगात दरवर्षी आनंद मोजला जातो. संयुक्त राष्ट्र सतत विकास...

आठवणीतले सागर सरहदी : करोगे याद तो हर बात याद आएगी…

अजित अभंग नुकतेच गंभीर सिनेमे पाहायला सुरुवात केल्याचा तो काळ होता. 2007 च्या ‘मामी फिल्म फेस्टिव्हल’मध्ये “पुढची फिल्म सागर सरहदी यांची आहे, ती पाहूया” असं...

जंगल वाचवू शकत नाहीत… किमान ‘मियावाकी जंगल’ तरी उभारुया…

टीम बाईमाणूस पृथ्वीवरचे पर्यावरण संतुलन सांभाळायचे असेल तर जंगल आवश्यक. देशाच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी 33 टक्के भाग जंगलाने व्यापलेला हवा हे धोरण 1988 साली ठरले....

Latest articles