सारिका उबाळे
कला ही कधीही उच्च वा नीच नसते. नृत्य हा कलाप्रकारही कमीजास्त तोलामोलाचा नसतो. लावणीऐवजी भरतनाट्यम, कथ्थक सादरीकरणाचे कार्यक्रम झाले असते तर ऐवढा गदारोळ...
हेमंत देसाई
जगाला शांततेचा संदेश देण्यासाठी आणि सर्व जगाने नि:शस्त्रीकरण करावे, अण्वस्त्रे नष्ट करावीत हा संदेश देण्यासाठी 1988 साली तो हिरोशिमा ते नागासाकी असा चालत...
रसिका आगाशे
रसिका आगाशे ही अभिनेत्री दिग्दर्शक म्हणून प्रसिद्ध आहेच पण केवळ एवढीच तिची ओळख नाही. ती एक उत्तम लेखिका, कवयित्रीही आहे. सामाजिक-राजकीय प्रश्नांवर भूमिका...
संपत मोरे
‘माझ्या वडिलांनी राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा जिंकली. तसे ते पहिले हिंदकेसरी. ते आंध्रप्रदेश केसरी झाले. त्यांनी अनेक कुस्त्या केल्या, सगळं आयुष्य कुस्तीसाठी खर्ची घातलं...
टीम बाईमाणूस
भारत हा जैवविविधतेच्या बाबतीत समृद्ध देश आहे. जैवविविधता केवळ परिसंस्थेच्या कार्याचा आधार बनत नाही, तर देशातल्या उपजीविकेचाही आधार बनते. जगाच्या क्षेत्रफळाच्या 2.4 टक्के...
सुची गोविंदराजन
महोदय/ महोदया,
भारतीय समाजाचे जे काही अध:पतन होत आहे त्याविरुद्ध आवाज उठवण्यासाठी मी हे पत्र लिहीत आहे. समाजातील सर्व वाईट गोष्टी, टीव्हीवरील उत्तेजक दृश्ये,...
टीम बाईमाणूस
27 नोव्हेंबर 1973…केईएममध्ये सत्तरच्या दशकात कुत्र्यांवर संशोधन करण्याचा एक स्वतंत्र विभाग होता. माणसांवर उपचारापूर्वी औषधांचा प्रयोग आधी कुत्र्यांवर केला जायचा. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नर्सेस...
स्नेहल पाटकर
मन शांत नाहीये, मनात असंख्य विचारांचं काहूर माजलय.. काय करावं कुणाला सांगावं, तर मागून चेष्टा करायला लोक तयारच असतात. बरेच दिवस विचार सुरू...
समीर गायकवाड
आंबेडकरी चळवळीतला माणूस वा सर्वसामान्य माणूस असो ज्याचे बाबासाहेबांवर अपार प्रेम, निस्सीम श्रद्धा आहे अशा मराठी माणसाला महाकवी वामनदादा कर्डक यांचे नाव माहिती...