शेतपिकांवर गोगलगाईंचं संकट । शेतकरी हवालदिल । Dhananjay Munde | Beed |

राज्यभर नाही तर देशभर पावसाचा हाहाकार सुरुय. पण तरीही राज्यातील काही भागात पेरण्या होऊनही पुरेसा पाऊस झालेला नाही. अशावेळी अनेक शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केलीये. पाऊस तर आला नाहीच पण शेतकऱ्यांवर आणखी एक संकट येऊन कोसळलय… आणि त्या संकटाचं नाव आहे गोगलगाय… बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी शेतांमध्ये गोगलगाईंचा अक्षरशः सडा पडलाय. सोयाबीन, कपाशी अशा पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्यानं शेतकरी मात्र पुरता हवालदिल झालाय.

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here