• Home
  • Latest News
  • ‘’आंतरजातीय विवाह केला, घरून पाठिंबा नाही! केंद्र सरकारकडून अडीच लाख मिळणार होते, तर आता योजनाच बंद करून टाकली’’

‘’आंतरजातीय विवाह केला, घरून पाठिंबा नाही! केंद्र सरकारकडून अडीच लाख मिळणार होते, तर आता योजनाच बंद करून टाकली’’

कोणतेही कारण न देता, जीआर न काढता केंद्र सरकारने अचानक आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांसाठी अडीच लाखांचे अर्थसहाय्य असलेली. कोणतीही पूर्वसुचना न देता किंवा कोणताही अध्यादेश न काढता केंद्र सरकराने ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर एकात्मिक आंतरजातीय विवाह योजना’ एका फटक्यात रद्द करून टाकली. सामाजिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची योजना अचानक बंद करणे यामागील नेमकं कारण काय? लाभार्थ्यांचं यावर काय मत आहे? योजना बंद केल्याने त्याचे काय परिणाम होतील? सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवण्याचा ‘बाईमाणूस’ने केलेला हा प्रयत्न…

संजना खंडारे

Published: May 15, 2025

‘’आंतरजातीय विवाह केला, घरून पाठिंबा नाही! केंद्र सरकारकडून अडीच लाख मिळणार होते, तर आता योजनाच बंद करून टाकली’’

आणखी बातम्या