Skip to main content

Tag: maharashtra rural news

Browse all articles tagged with "maharashtra rural news"

सातबाऱ्यापासून हजारो कोटींपर्यंत; महसूल विभागातील भ्रष्टाचाराचे काळे जाळे
ताज्या घडामोडी

सातबाऱ्यापासून हजारो कोटींपर्यंत; महसूल विभागातील भ्रष्टाचाराचे काळे जाळे

महाराष्ट्राच्या प्रशासनाचा कणा मानला जाणारा महसूल विभाग आज लाचखोरी आणि भ्रष्टाचाराच्या दलदलीत अडकल्याचे विदारक चित्र आहे. बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या अटकेमुळे २४१ कोटींच्या कथित भूसंपादन घोटाळ्याचे हिमनगाचे टोक समोर आले आहे. डिजिटल प्रणाली येऊनही दलालशाही, अधिकारांचे केंद्रीकरण आणि राजकीय वरदहस्तामुळे तलाठी कार्यालयापासून मंत्रालयापर्यंत भ्रष्टाचाराची साखळी कशी घट्ट झाली आहे,

5 min read
T
Team BaiManus
270 रुपयांचा युरिया 2,400 रुपयांना…? खत अनुदानातील 'डीबीटी' क्रांती की शेतकऱ्यांसाठी नवी अडचण…!
ताज्या घडामोडी

270 रुपयांचा युरिया 2,400 रुपयांना…? खत अनुदानातील 'डीबीटी' क्रांती की शेतकऱ्यांसाठी नवी अडचण…!

केंद्र सरकार वार्षिक १.७ लाख कोटी रुपयांचे खत अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात (DBT) जमा करण्याच्या तयारीत आहे. यामुळे सध्या ₹२७० ला मिळणारी युरियाची गोणी थेट ₹२,४०० वर पोहोचणार असून, पेरणीच्या काळात शेतकऱ्यांना मोठ्या 'भांडवली धक्क्याचा' सामना करावा लागणार आहे. पारदर्शकता आणि गळती रोखण्याच्या या प्रयत्नात ग्रामीण अर्थव्यवस्थेवरील सावकारी पाश अधिक घट्ट होण्याची भीती व्यक्त होत आहे.

5 min read
V
Vikrant Patil
Lonar Crater Lake Crisis: Water Rising & Ecological Collapse
Ground Report

Lonar Crater Lake Crisis: Water Rising & Ecological Collapse

The world’s only hyper-velocity impact crater in basaltic rock, Lonar Lake, is facing a critical crisis as rising water levels submerge 12 ancient temples. A dangerous drop in alkalinity and the sudden appearance of invasive freshwater fish signal a breaking point for this unique Ramsar site, driven by administrative neglect and failed conservation projects.

11 min read
R
Ritesh Shisode
कर्जाच्या ओझ्याखाली विदर्भ…5,500कोटींच्या कर्जमाफीकडे लागल्या शेतकऱ्यांच्या नजरा
ताज्या घडामोडी

कर्जाच्या ओझ्याखाली विदर्भ…5,500कोटींच्या कर्जमाफीकडे लागल्या शेतकऱ्यांच्या नजरा

विदर्भातील 5.55 लाख शेतकऱ्यांवर सुमारे 5,500 कोटींचं थकीत कर्ज कर्जमाफीची घोषणा अधिवेशनात होईल का? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष मानसिक दिलासा आणि आर्थिक पुनरुज्जीवनासाठी ठोस निर्णयाची अपेक्षा

4 min read
A
Apsara Aga
‘Silver Rising’ How Skyrocketing Prices are Fracturing Tribal Traditions
Ground Report

‘Silver Rising’ How Skyrocketing Prices are Fracturing Tribal Traditions

In the heart of Maharashtra’s tribal belts, silver is more than a metal—it is a symbol of dignity, security, and the sacred 'Dej' tradition. However, with prices hitting historic highs in 2026, families are being forced to choose between cultural heritage and economic survival, leading to a rise in "Gota silver" and the fading of ancestral craftsmanship.

12 min read
S
Shantanu Khuje
Once a “Digital Village”… Now No Internet, No Telemedicine; Harisal Is Digital Only on Paper!
Ground Report

Once a “Digital Village”… Now No Internet, No Telemedicine; Harisal Is Digital Only on Paper!

Once celebrated as India’s first "Digital Village" in 2017, Harisal has seen its high-tech dreams turn to dust. Eight years later, the telemedicine centers are shuttered, digital classrooms are non-functional, and the village remains trapped in 2G connectivity while the rest of India moves to 5G.

7 min read
S
Shantanu Khuje
Tribal Births: Using Bamboo Sticks in 2026
Ground Report

Tribal Births: Using Bamboo Sticks in 2026

In the remote hills of Nandurbar, the digital age is a myth. Shuttered clinics and broken roads force tribal women to endure childbirth on hut floors, using Mahua liquor for pain and sharpened bamboo to cut umbilical cords—a primitive gamble with death in modern India.

4 min read
A
Anushka Thakur
रस्त्यावरून नगरभवनापर्यंत.... भटक्या-विमुक्त समाजाचा सत्तेपर्यंत प्रवास
Video content

रस्त्यावरून नगरभवनापर्यंत.... भटक्या-विमुक्त समाजाचा सत्तेपर्यंत प्रवास

दारोदारी फिरून उदरनिर्वाह करणारा, हक्काच्या योजनांसाठी अर्ज करूनही वारंवार निराश होणारा वैदू समाज आज कंधारमध्ये एका नव्या वळणावर उभा आहे. शिक्षणातील खंड, व्यवसायातील अस्थिरता आणि राजकीय प्रतिनिधित्वाचा अभाव सहन करत असतानाच या समाजाने पहिल्यांदाच स्वतःचा लोकप्रतिनिधी निवडून दिला आहे.

V
Vitthal Sable
“स्मशानाच्या राखेतून स्वप्नं झाडणाऱ्या 40 ‘मसणजोगी’ बायकांची गोष्ट…
ग्राउंड रिपोर्ट

“स्मशानाच्या राखेतून स्वप्नं झाडणाऱ्या 40 ‘मसणजोगी’ बायकांची गोष्ट…

छत्रपती संभाजीनगरच्या स्मशानभूमीत मृत्यूच्या सावलीत जगणाऱ्या मसणजोगी समाजातील सुमारे ४० महिला रोज मानवी देहाच्या शेवटच्या प्रवासाची तयारी करतात. समाजाकडून अंधश्रद्धा, उपेक्षा आणि अस्पृश्यतेला सामोरं जात असतानाही या महिला आपल्या मुलांच्या भविष्यासाठी राखेतून स्वप्नं झाडत राहतात. हा आकडा नाही, ही बातमी नाही — हा आहे स्मशानाबाहेरचं जग अजूनही बंद असलेल्या एका समाजाचा थरकाप उडवणारा ग्राऊंड रिपोर्ट.

14 min read
S
Sanjana Khandare
रोशन कुडे किडनी प्रकरणातून समोर आले आंतरराष्ट्रीय रॅकेट; 
          आतापर्यंत 12 जणांची किडनी विक्री....
ताज्या घडामोडी

रोशन कुडे किडनी प्रकरणातून समोर आले आंतरराष्ट्रीय रॅकेट; आतापर्यंत 12 जणांची किडनी विक्री....

चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील मिंथूर येथील रोशन कुडे यांच्या किडनी विक्री प्रकरणाने धक्कादायक वास्तव समोर आणले आहे. या प्रकरणाच्या तपासातून किडनी तस्करीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उघडकीस आले असून, सोलापूर येथून अटक करण्यात आलेला डॉ. कृष्णा उर्फ रामकृष्ण मल्लेशम सुंचू हा या रॅकेटमधील महत्त्वाचा दुवा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

4 min read
V
Vitthal Sable
Sane Guruji : घोषणांना न जुमानता जेव्हा साने गुरुजींनी मंदिर खुलं करून दाखवलं
Video content

Sane Guruji : घोषणांना न जुमानता जेव्हा साने गुरुजींनी मंदिर खुलं करून दाखवलं

आज 24 डिसेंबर पांडुरंग सदाशिव साने म्हनजेच आपले साने गुरुजीं यांची जयंती. साने गुरुजींचे नाव घेतलं की आपल्यापैकी बहुतेकांना आठवण येते ती साने गुरुजींनी लिहिलेल्या श्यामची आई या पुस्तकाची. पण साने गुरुजींचे कार्य केवळ त्यांनी केलेल्या लेखनापुरते मर्यादित नाही. महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासात पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील अस्पृश्यांच्या प्रवेशासाठी त्यांनी दिलेला लढा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. याच ऐतिहासिक लढ्याचा घटनाक्रम आपण आज जाणून घेणार आहोत.

S
Shantanu Khuje
‘’खूप हाल झाले माझ्या मुलाचे… अंतिम संस्काराला जागाही नाही दिली’’ खांडी पिंपळगावमध्ये मरणानंतरही जागेसाठी संघर्ष!
ग्राउंड रिपोर्ट

‘’खूप हाल झाले माझ्या मुलाचे… अंतिम संस्काराला जागाही नाही दिली’’ खांडी पिंपळगावमध्ये मरणानंतरही जागेसाठी संघर्ष!

खुलताबाद तालुक्यातील खांडी पिंपळगाव येथील एका युवकाचा अपघाती मृत्यू झाला. पण या मृत्यूनंतर उघड झालेली गोष्ट केवळ एका कुटुंबापुरती मर्यादित राहिली नाही. सार्वजनिक स्मशानभूमी नसल्यामुळे अंतिम संस्कारासाठीही जागा मिळू नये, ही घटना गावासाठी धक्कादायक ठरली. ग्रामपंचायतीसमोर अंत्यविधी करण्याचा निर्णय, त्यानंतर झालेलं आंदोलन आणि अखेर प्रशासनाची धावपळ या सगळ्यांनी मृत्यूनंतरही सन्मानाचा प्रश्न किती मूलभूत आहे, हे पुन्हा अधोरेखित केलं. ‘बाईमाणूस’चा स्पेशल रिपोर्ट…!

7 min read
V
Vitthal Sable