Skip to main content

Tag: dalit news

Browse all articles tagged with "dalit news"

Dalit History Month : ‘लगान’मधील ‘कचरा’ म्हणजेच ‘पी. बाळू’, ज्याला बाबासाहेबही आपला ‘हिरो’ मानायचे…!
दलित / आदिवासी / भटके-विमुक्त

Dalit History Month : ‘लगान’मधील ‘कचरा’ म्हणजेच ‘पी. बाळू’, ज्याला बाबासाहेबही आपला ‘हिरो’ मानायचे…!

दलित हिस्ट्री मंथच्या निमित्ताने जाणून घ्या पालवणकर बाळू यांची प्रेरणादायी कहाणी—एक असा फिरकीपटू ज्याने इंग्रजांना नमवलं, पण जातीय भेदभावाचा सामना करत आयुष्यभर लढा दिला. ‘लगान’मधील ‘कचरा’ची खरी प्रेरणा असलेला हा खेळाडू डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचाही आदर्श होता.

6 min read
S
Suraj Patke
Tribal Births: Using Bamboo Sticks in 2026
Ground Report

Tribal Births: Using Bamboo Sticks in 2026

In the remote hills of Nandurbar, the digital age is a myth. Shuttered clinics and broken roads force tribal women to endure childbirth on hut floors, using Mahua liquor for pain and sharpened bamboo to cut umbilical cords—a primitive gamble with death in modern India.

4 min read
A
Anushka Thakur
आदिवासी आश्रम शाळेतील आठवीच्या विद्यार्थिनीवर मुख्याध्यापकाकडूनच बलात्कार
दलित / आदिवासी / भटके-विमुक्त

आदिवासी आश्रम शाळेतील आठवीच्या विद्यार्थिनीवर मुख्याध्यापकाकडूनच बलात्कार

मुलींवर होणाऱ्या बलात्काराच्या घटनेत दिवसागणिक वाढ होत आहे... आता देखील अशीच एका धक्कादायक घटना समोर आली आहे...ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे... नंदुरबारमध्ये एका आठवीत शिकणाऱ्या मुलीवर शाळेतील मुख्याध्यापकानेच बलात्कार केला आहे...

3 min read
S
Sumitra Vasave
सुशिक्षित अभ्यासकांनाही ‘पेसा’ कायद्याच्या किचकट तरतुदी कळत नाहीत... तर मग साध्या आदिवासींना त्या कशा समजणार?
दलित / आदिवासी / भटके-विमुक्त

सुशिक्षित अभ्यासकांनाही ‘पेसा’ कायद्याच्या किचकट तरतुदी कळत नाहीत... तर मग साध्या आदिवासींना त्या कशा समजणार?

पेसा कायद्याने आज तिशीत प्रवेश केला. २४ डिसेंबर १९९६ रोजी कोट्यवधी आदिवासींना सन्मानाचे प्रतीक म्हणून पेसा कायदा लागू झाला होता. पेसा म्हणजे पंचायत (अनुसूचित क्षेत्रांचा विस्तार) कायदा. ज्या वाचकांना ‘पेसा’ कायद्याविषयी काही माहिती नाही त्यांच्यासाठी…

5 min read
M
Milind Bokil
 ‘एआय’ची जात कोणती? डॉक्टरांची आडनावं उच्चजातीची आणि सफाई कर्मचाऱ्यांची आडनावं मात्र दलित…!
दलित / आदिवासी / भटके-विमुक्त

‘एआय’ची जात कोणती? डॉक्टरांची आडनावं उच्चजातीची आणि सफाई कर्मचाऱ्यांची आडनावं मात्र दलित…!

एआयला जेव्हा प्रेम कथांमधील पात्रांची नावे विचारली, तेव्हा चॅटजीपीटीने फक्त तथाकथित उच्च जाती आणि संपन्न पार्श्वभूमीतील भिन्नलिंगी जोडप्यांचीच नावे सुचवली. मात्र सफाई कर्मचाऱ्यांची नावे विचारली असता, त्याने फक्त दलित समुदायातील नावे दिली. उद्योजक किंवा आयएएस अधिकाऱ्यांची नावे सुचवताना एआयने गृहित धरले की ते तथाकथित उच्च जातीतले पुरुषच असतील.

8 min read
S
Sayali meshram
“Venice Film Festival मध्ये इतिहास रचणारी Anuparna Roy सोशल मीडियावर झाली ट्रोल..."
Video content

“Venice Film Festival मध्ये इतिहास रचणारी Anuparna Roy सोशल मीडियावर झाली ट्रोल..."

अनुपर्णा रॉय... बंगालमधील एका छोट्या खेड्यातून निघून मुंबईत येऊन संघर्ष करत, थेट व्हेनिस चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार पटकावणारी पहिली भारतीय महिला दिग्दर्शक. पण ज्या अनुपर्णाचा आपल्या देशाला अभिमान वाटायला हवा होता, त्याच अनुपर्णावर आज सोशल मीडियावर टीकेची झोड उठली आहे. कारण काय? तिचं भाषण, तिची मते आणि त्यावर झालेलं ट्रोलिंग. हे सगळं आम्ही या व्हिडिओत सविस्तर सांगणार आहोत.

टीम बाईमाणूस
बॉस गेला उडत… ऑफिसनंतर कामाचे फोन न उचलण्याचा कर्मचाऱ्यांना अधिकार!
ताज्या घडामोडी

बॉस गेला उडत… ऑफिसनंतर कामाचे फोन न उचलण्याचा कर्मचाऱ्यांना अधिकार!

खा.सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत मांडलेलं ‘राईट टू डिस्कनेक्ट बिल 2025’ देशभरात मोठ्या चर्चेचा विषय बनलं आहे. कामाचे ठरलेले तास संपल्यानंतरही सतत चालू राहणाऱ्या कॉल, ई मेल आणि डिजिटल दबावामुळे कर्मचार्‍यांच्या वैयक्तिक आयुष्यावर मोठा परिणाम होतोय. या परिस्थितीला थांबवून कामगारांना मानसिक आणि सामाजिक स्वातंत्र्य देण्याच्या उद्देशाने हे विधेयक आणण्यात आलं आहे.

5 min read
विठ्ठल साबळे
घटना शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंतप्रधान असते तर देश कसा असता? राजेंद्र प्रसाद
ताज्या घडामोडी

घटना शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंतप्रधान असते तर देश कसा असता? राजेंद्र प्रसाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर देशाच्या संविधानाचे शिल्पकार असूनही त्यांच्या पंतप्रधानपदाची चर्चा दुर्लक्षित राहिली आहे. नेहरू, पटेल यांचे नेतृत्व आणि त्याबाबत राजकीय चर्चा अनेकदा रंगत असली तरी आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली देश कसा बदलू शकला असता, याकडे दुर्लक्ष आहे. आंबेडकर म्हणजे फक्त दलित नेते नाहीत तर ते समाजवादी विचारांचे दूरदर्शी नेते होते, ज्यांनी जातिव्यवस्था आणि सामाजिक विषमतेवर खोलवर विचार केला होता. त्यांच्या नेतृत्वाखाली देशात सामाजिक आर्थिक न्याय आणि समतेसाठी नवे मार्ग सुचले असते.

5 min read
राजेंद्र प्रसाद
जनसुरक्षा की गळचेपी? महाराष्ट्राच्या वादग्रस्त विधेयकावर केंद्राची छाननी
ताज्या घडामोडी

जनसुरक्षा की गळचेपी? महाराष्ट्राच्या वादग्रस्त विधेयकावर केंद्राची छाननी

महाराष्ट्रात मंजूर झालेले ‘विशेष जनसुरक्षा विधेयक 2024’ केंद्राच्या गृह मंत्रालयाकडे अडकले आहे. सरकार म्हणते, हे राज्यविरोधी आणि नक्षल विचारांच्या गटांवर नियंत्रणासाठी आहे; तर विरोधकांच्या मते हा कायदा गैरवापर करून आवाज दडपण्याचा मार्ग ठरू शकतो.

5 min read
कोमल ठोंबरे
बांग्लादेशात अडकलेली सुनाली खातून म्हणते, “मला माझ्या मुलाला भारतात जन्म द्यायचा आहे"
ताज्या घडामोडी

बांग्लादेशात अडकलेली सुनाली खातून म्हणते, “मला माझ्या मुलाला भारतात जन्म द्यायचा आहे"

आधी दिल्लीत अटक झाली, मग आसामला नेल्या गेलं आणि नंतर तिला बांगलादेशात पाठवण्यात आलं. 25 वर्षीय सुनाली खातूनसाठी गेल्या पाच महिन्यांचा काळ मोठा संघर्षचा ठरला आहे. आता नऊ महिन्यांची गर्भवती असलेली आणि अजूनही बांगलादेशात अडकलेली सुनाली म्हणते, “मला आता एकच गोष्ट हवी आहे, माझ्या बाळाला मला भारतात जन्म द्यायचा आहे”

5 min read
S
Shantanu Khuje
‘शुद्धतेच्या’ नावाखाली जखमा! ‘खतना’ प्रथेला संविधानिक कसोटी, प्रकरण सर्वोच्च न्यायालयात
ताज्या घडामोडी

‘शुद्धतेच्या’ नावाखाली जखमा! ‘खतना’ प्रथेला संविधानिक कसोटी, प्रकरण सर्वोच्च न्यायालयात

दाऊदी बोहरा समाजातील मुलींच्या जननेंद्रिय विच्छेदन (एफजीएम) म्हणजेच 'खतना' प्रथेच्या संविधानिक वैधतेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. न्यायालयाने केंद्र सरकार आणि राज्यांना नोटीस बजावली असून, धार्मिक स्वातंत्र्याच्या नावाखाली 'मुलींच्या शारीरिक अखंडतेचे उल्लंघन' होऊ शकत नाही, असे स्पष्ट निरीक्षण नोंदवले आहे. हा विषय आता राष्ट्रीय पातळीवर कायदेशीर वळण घेत आहे.

5 min read
अप्सरा आगा
हवामान बदल, मायक्रो फायनान्सच्या कर्जाचा विळखा आणि शेतकरी महिलांच्या आयुष्याची परवड…!
ग्राउंड रिपोर्ट

हवामान बदल, मायक्रो फायनान्सच्या कर्जाचा विळखा आणि शेतकरी महिलांच्या आयुष्याची परवड…!

वैयक्तिक कर्ज, गृह कर्ज, व्यवसाय कर्ज, तारण कर्ज, डॉक्टर कर्ज, वाहन कर्ज, शेतजमीन तारण कर्ज…? या आणि अशा प्रकारची कर्जं तत्काळ मंजूर करुन मिळतील.' या मायक्रोफायनान्स कंपन्यांच्या ऑफरला भुलून मराठवाड्यातील अनेक शेतकरी महिला कर्जांच्या विळख्यात अडकली आहेत. त्यातच आता हवामान बदलामुळे अतिवृष्टी आणि ढगफुटीने मराठवाड्याचा शेतकरी अक्षरश: भीकेला लागलाय. अशात हवामान बदल, शेतीतून शून्य उत्पन्न आणि वाढत चाललेलं कर्ज हे मराठवाड्यातील ग्रामीण महिलांच्या आयुष्याचं कटू वास्तव आहे.

5 min read
संजना खंडारे