
कला / साहित्य / सिनेमा
वामनदादा कर्डक : हा लोकांचा आवाज आहे, हा निळ्या क्रांतीचा एल्गार आहे
महाकवी वामनदादा कर्डक यांनी आपल्या भीमगीतांमधून आंबेडकरी चळवळीला लोकांचा आवाज दिला. त्यांच्या गीतांत संघर्ष, वेदना, स्वाभिमान आणि सामाजिक क्रांतीचा प्रखर हुंकार आहे. बाबासाहेबांवरील निस्सीम श्रद्धा, दलित समाजाची वेदना आणि परिवर्तनाची आस त्यांच्या कवितांमधून प्रभावीपणे व्यक्त होते.